महाराष्ट्रात कुठेतरी...
अभिरुचीहीन प्रेक्षकांमुळे ’नटरंग’ सारखा सिनेमा केवळ एका अठवड्यात खाली उतरविला जातो आणि त्या जागी एका मसाला,बिभत्स दाक्षीणात्य सिनेमा लागतो.
वैचारीक दारिद्र्याची लक्षणं..अजुन काय. हैदराबादला असल्यामुळे इथे तर नाही पाहता येणार, आता मुंबई, पुण्यालाच जावे लागणार का ?